॥ आरुणिकोपनिषत् ॥



आरुणिकाख्योपनिषत् ख्यातसंन्यासिनोऽमलाः ।
यत्प्रबोधाद् यान्ति मुक्तिं तद् रामब्रह्म मे गतिः ॥

ॐ आप्यायन्त्विति शान्तिः ॥



आरुणीकोपनिषद् - हे १०८ गौण उपनिषदांमध्ये समाविष्ट केले आहे. हे गद्यात्मक असून अथर्ववेदात आले आहे. हे पाच भागात विभागले आहे. या उपनिषदात अरुण पुत्र आरुणी व ब्रह्मदेव यांचा संवाद आहे. ब्रह्मदेवाने आरुणीला कर्मसंन्यास कसा घ्यावा याविषयी मर्गदर्शन केले आहे. यात प्रथम संन्यास घेऊ इच्छिणार्‍यांची कर्तव्ये सांगितली असून संन्यास घेतल्यानंतरचे नियम सांगितले आहेत. एकदा आरुणी ब्रह्मदेवाकडे गेला आणि त्याने ब्रह्मदेवाला विनंती केली की कर्मबंधनातून मुक्त कसे व्हावे हे कृपा करून सांगा. ब्रह्मदेवाने सांगितले, 'सर्वप्रथम पुत्र, बंधू, आप्त यांचा त्याग करावा. नंतर शिखासूत्र, यज्ञ, स्वाध्याय इत्यादी सोडून द्यावे. भुः भुवः स्वः महः जन, तप, सत्य, तल, अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, पाताल असे क्रमाक्रमाने पुढे जात सर्व ब्रह्मांडाचा त्याग करावा. या कशाचीच इच्छा मनात लवमात्र ठेवू नये. दंड, कौपीन आणि शरीर झाकण्यापुरते वस्त्र इतकेच ठेवून सर्वस्वाचा त्याग करावा. ब्रह्मचारी असो वा गृहस्थ किंवा वानप्रस्थी त्याने आपले जानवे पण त्यागावे. गायत्री मंत्राचा जप करावा. तीन वेळा स्नान करून संध्यासमयी ध्यानस्थ होऊन वेद-उपनिषदांचा अभ्यास करावा. मनाशी मी संन्यासी आहे हे वारंवार उच्चारावे. अत्यंत अल्प आहार करावा. मनात संतोष असावा. ब्रह्मचर्य, अपरिग्रह व सत्याचे पालन व रक्षण करावे. परमहंस परिव्राजकाने जमिनीवर झोपावे. काम, क्रोध, रोष, लोभ, मोह, दंभ, दर्प, परनिंदा, इच्छा, ममता, अहंकार, हर्ष इत्यादींचा त्याग करावा. वर्षातील आठ महिने भ्रमण करावे. एकाकी आयुष्य जगावे किंवा एखादाच मित्र जोडावा. पहिल्या चार भागात उपदेश असून पाचव्या भागात असे प्रतिपादन केले आहे की, यतीने 'ॐ हि ॐ हि ॐ हि' या मंत्राने सूर्यमंडलातील आत्म्याचे अनुसंधान करीत भिक्षेसाठी गावात जावे. जो हे उपनिषद् जाणतो तोच ज्ञानी असतो. ज्ञानी उपासकाला कर्मबंधनातून मुक्त असलेल्या उपासकालाच विष्णूचे परमधाम प्राप्त होते.'



उपनिषद प्रारंभ


ॐ आरुणिः प्राजापत्यः प्रजापतेर्लोकं जगाम । तं गत्वोवाच । केन भगवन् कर्माणि अशेषतो विसृजामीति । तं होवाच प्रजापतिः तव पुत्रान् भ्रातॄन् बन्ध्वादीन् शिखां यज्ञोपवीतं यागं स्वाध्यायं भूर्लोक भुवर्लोक स्वर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकं च अतल तलातल वितल सुतल रसातल महातल पातालं ब्रह्माण्डं च विसृजेत् । दण्डं आच्छादनं चैव कौपीनं च परिग्रहेत् । शेषं विसृजेत् इति ॥ १ ॥

गृहस्थो ब्रह्मचारी वा वानप्रस्थो वा उपवीतं भूमौ अप्सु वा विसृजेत् । लौकिकाग्नीन् उदराग्नौ समारोपयेत् । गायत्रीं च स्ववाचा अग्नौ समारोपयेत् । कुटीचरो ब्रह्मचारी कुटुंबं विसृजेत् । पात्रं विसृजेत् । पवित्रं विसृजेत् । दण्डान् लोकांश्च विसृजेत् इति होवाच । अत उर्ध्वम् अमन्त्रवत् आचरेत् । ऊर्ध्वगमनं विसृजेत् । औषधवत् अशनमाचरेत् । त्रिसन्ध्यादौ स्नानमाचरेत् । सन्धिं समाधु आत्मन्याचरेत् । सर्वेषु वेदेषु आरण्यकम् आवर्तयेत् उपनिषदम् आवर्तयेत् उपनिषदम् आवर्तयेदिति ॥ २ ॥

खल्वहं ब्रह्मसूचनात्सूत्रं ब्रह्मसूत्रमहमेव विद्वान्त्रिवृत्सूत्रं त्यजेद्विद्वान्य एवं वेद संन्यस्तं मया संन्यस्तं मया संन्यस्तं मयेति त्रिरुक्त्वाऽभयं सर्वभूतेभ्यो मत्तः सर्वं प्रवर्तते । सखामागोपायोजः सखायोऽसीन्द्रस्य वज्रोऽसि वार्त्रघ्नः शर्म मे भव यत्पापं तन्निवारयेति । अनेन मन्त्रेण कृतं वैणवं दण्डं कौपीनं परिग्रहेत् औषधवत् अशनम् आचरेत् औषधवत् अशनं प्राश्नीयात् यथालाभम् अश्नीयात् । ब्रह्मचर्यमहिंसां च अपरिग्रहं च सत्यं च यत्नेन हे रक्षत हे रक्षतं हे रक्षय इति ॥ ३ ॥

अथातः परमहंस परिव्राजकानाम् आसनशयनादिकं भूमौ ब्रह्मचर्यं मृत्पात्रम् अलाम्बुपात्रं दारुपात्रं वा यतीनां काम क्रोध हर्ष रोष लोभ मोह दम्भ दर्प इच्छा आसूया ममत्व अहङ्कारादीनपि परित्यजेत् । वर्षासु ध्रुवशीलोऽष्टौ मासानेकाकी यतिश्चरेत् द्वावेव वा विचरेद्द्वावेव वा विचरेदिति ॥ ४ ॥

स खल्वेवं यो विद्वान्सोपनयनादूर्ध्वमेतानि प्राग्वा त्यजेत् । पित्रं पुत्रमग्न्युपवीतं कर्म कलत्रं चान्यदपीह यतयो भिक्शार्थं ग्रामं प्रविशन्ति पाणिपात्रमुदरपात्रं वा । ॐ हि ॐ हि ॐ हीत्येतदुपनिषदं विन्यसेत् | खल्वेतदुपनिषदं विद्वान्य एवं वेद पालाशं बैल्वमाश्वत्थमौदुम्बरं दण्डं मौञ्जीं मेखलां यज्ञोपवीतं च त्यक्त्वा शूरो य एवं वेद । तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः । दिवीव चक्शुराततम् । तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसः समिन्धते । विष्णोर्यत्परमं पदमिति । एवं निर्वाणानुशासनं वेदानुशासनं वेदानुशासनमिति ॥ ५ ॥

ॐ आप्यायन्त्विति शान्तिः ॥
इति अथर्ववेदीयारुणिकोपनिषत्समाप्ता ॥